Friday, May 14, 2010

मज नाही बळ उरले काही
तुला समजावण्याचे , समजावता येईना

तुज वाटतो विरंगुळा हा हि
शब्दांचाही जाई जीव , लिहिता येईना

हार आता कबुल माझीच मला हि
तुझ्यासाठी चाललेले युद्ध मनात तरी , थांबवता येईना

हा आता निश्वास सोडला, प्रीत वेदनेचा हि
विसरायचे आता , नाही विचारायचे मना ,"विसरता येईल ना"?

No comments:

Post a Comment